छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचा युनिस्कोच्या यादीत समावेश झाला ही अभिमानाची बाब

पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती राज्य सरकारकडून जनहिताचे निर्णय केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर समन्वयाने काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले सिंधुदुर्ग आणि ऐतिहासिक आरमाराची राजधानी असलेला…








