
स्व.गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर 14 एप्रिल रोजी कुडाळ येथे ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशन व वितरण सोहळा
मुंबई – वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र,ॠषीतुल्य प्रज्ञावंत,गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील विख्यात चरित्रकार, इतिहासकार आणि थोर समाज सुधारक होते. त्यांनी सन १८८३ ते १९३५ या कालखंडात २३ चरित्रे लिहिली, लोकमान्य टिळकांच्या अगोदर भगवद्गीता गुरूवर्यांनी लिहिली.चरित्रांपैकी गौतम बुद्ध, संत…