
विकास केलात तर मतदारांना पैसे का वाटता ?
संदेश पारकर यांचा सवाल विनायक राऊत यांचा विजय निश्चित निलेश जोशी । कुडाळ : राणेंनी विकास केला म्हणता मग लोकांना मतांसाठी पैसे वाटायची वेळ का आली, असा सवाल शिवसेना उबाठा गटाच्या संदेश पारकर यांनी उपस्थित केला आहे. पारकर यांनी आज…