
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने अवकाळी पाऊस सुरू असून, अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या…










