अणुऊर्जा प्रकल्पावर विरोधकांचा फुसका बार!

जागाच निश्चित नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खुलासा देवगड, पूर्णगड, मेर्वी, बारसू, आशा कोणत्याच जागांचा अंतिम निर्णय नाही* अदानी, रिलायन्स, एनटीपीसी सोबत फक्त सामंजस्य करार पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरातून दुजोरा स्थानिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य,मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने विरोधक…

Read Moreअणुऊर्जा प्रकल्पावर विरोधकांचा फुसका बार!

जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांचा आदर्श

पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभाग घेत घरी जाऊन दिले पोलिओ डोस कलमठ जिल्हा परिषदचे सदस्य सौ. सुप्रिया मेस्त्री यांनी वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविकां सोबत घरोघरी जाऊन लसीकरण उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष आणि…

Read Moreजिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांचा आदर्श

सुरक्षित सिंधुदुर्ग अभियानांतर्गत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे जनजागृती कार्यक्रम

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे , येथे MKCL सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षा विषयावर तर सिंधुदुर्ग पोलीस विभाग व आचरा पोलिस स्टेशन यांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती सायबर क्राईम विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.…

Read Moreसुरक्षित सिंधुदुर्ग अभियानांतर्गत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे जनजागृती कार्यक्रम

राज्यातील एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 207 कर्मचाऱ्याना होणार थेट फायदा राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत गेली दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना…

Read Moreराज्यातील एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा

कामगीरीवर पाठवलेला शिक्षक जो पर्यंत शाळेत हजर होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा तोंडवळी खालची शाळेच्या पालकाचा निर्णय

शाळेत कार्यरत शिक्षक कामगिरीवर पाठवल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने जोपर्यंत शिक्षकांची पुन्हा शाळेत नेमणूक होत नाही तोपर्यंत शाळेत मुलांना पाठवणार नसल्याचा निर्णय तोंडवळी खालची शाळेच्या पालकांनी एकत्र येत मंगळवारी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.यावेळी जान्हवी पराडकर, सुरेंद्र मालंडकर, केतकी…

Read Moreकामगीरीवर पाठवलेला शिक्षक जो पर्यंत शाळेत हजर होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा तोंडवळी खालची शाळेच्या पालकाचा निर्णय

कणकवलीतील जुन्या भाजी मार्केट इमारतीचा भाग कोसळला

जीर्ण इमारत तातडीने निर्लेखित करून नव्या व्यापारी संकुलाची उभारणी करणार नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही कणकवली नगरपंचायत हद्दीतील जुने भाजी मार्केट परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. मोठा…

Read Moreकणकवलीतील जुन्या भाजी मार्केट इमारतीचा भाग कोसळला

कणकवलीतील त्या 21 कामांच्या टेंडर चा ठराव तहकुब संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी होणार

7 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आदेश सत्ताधाऱ्यांकडून फेर निविदा प्रक्रिया करण्याची होती मागणी तर विरोधकांकडून झालेली निविदा प्रक्रिया बरोबर असल्याचा होता दावा मुख्याधिकाऱ्यांचा सत्ताधाऱ्यांना धक्का कणकवली शहरातील २१ विकास कामांच्या टेंडरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा…

Read Moreकणकवलीतील त्या 21 कामांच्या टेंडर चा ठराव तहकुब संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी होणार

प्रशासनाने मुहूर्तळीवाडी येथील दगड हलवला – तहसीलदार

नुकसानग्रस्तांना लवकरच अनुज्ञेय अनुदान मिळणार कोणत्याही भूलथापा वा खोट्या अफवांना बळी न पाडण्याचे आवाहन वालावल-मुहूर्तळीवाडी येथे दरड कोसळून घराला आदळलेला मोठा दगड जेसीबीच्या हाय्याने हटविण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली. तहसीलदार कुडाळ यांनी स्वतः आज…

Read Moreप्रशासनाने मुहूर्तळीवाडी येथील दगड हलवला – तहसीलदार

अन्नसुरक्षा शिबिरात व्यापाऱ्यांना थेट मार्गदर्शन

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा उपक्रम कुडाळ येथील शिबिराला ८०० हून अधिक व्यापाऱ्यांची उपस्थिती अन्न आणि औषध प्रशासनाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यातील अन्नसुरक्षा कायद्याची व नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील व्यापारी बांधवांना…

Read Moreअन्नसुरक्षा शिबिरात व्यापाऱ्यांना थेट मार्गदर्शन

…तर वालावल-मुर्तळीवाडीचे ‘माळीण’ होईल – रुपेश पावसकर

चार महिन्यांपूर्वी लक्ष वेधून सुद्धा प्रशासन ढिम्म प्रशासन, ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला ​मतदारसंघातील बेकायदेशीर माती आणि दगड उत्खननाबाबत मी चार महिन्यांपूर्वीच (२९ एप्रिल २०२६ रोजी) तहसीलदारांना लेखी पत्र देऊन आपत्ती व्यवस्थापन बैठक घेण्याची मागणी केली होती. हे उत्खनन…

Read More…तर वालावल-मुर्तळीवाडीचे ‘माळीण’ होईल – रुपेश पावसकर

हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश, आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला : मनीष दळवी

पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. आतापर्यंत या योजनेंतर्गत कोकणातील आंबा, काजू व केळी या तीन पिकांनाच विमा संरक्षण दिले जात…

Read Moreहवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश, आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला : मनीष दळवी

‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’

MKCL कडून मोफत AI मास्टरक्लासची घोषणा रौप्यमहोत्सवी वर्षात MS-CIT ला प्रतिष्ठित ‘SKOCH Award’ महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) च्या वतीने डिजिटल साक्षरतेचा प्रसार करणाऱ्या ‘MS-CIT’ या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित SKOCH Award (Digital Literacy श्रेणीत) जाहीर झाला आहे. गेल्या २५…

Read More‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’
error: Content is protected !!