
कणकवली शहरात भिषण पाणीटंचाई तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प
श्रेय घेण्यासाठी धडपडणारे घेणारे राजकीय पदाधिकारी व प्रशासन डोळे मिटून गप्प कणकवली तालुक्याच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून वेळ काढून प्रशासन लक्ष देणार का? कणकवली शहर हे राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावारूपाला आलेले असताना मात्र या शहराच्या वाटेला सध्या…









