
पर्यटन दृष्ट्या आशिये गाव विकसित करूया!
आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन आशिये नवीन ग्रामपंचायत व त्रिदल महोत्सवाचा शुभारंभ आशिये गावात त्रिदल महोत्सव सुंदर आयोजन केलं आहे.लहान जरी गाव असलं तरी आजचे कार्यक्रम खरोखरच आर्थिक समृध्दी देणारे आहेत.विकासाचा पाया केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पर्यटन जिल्हा घोषित करत…










