
स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव !
यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे प्रतिपादन झाराप येथे खास गावसभा गाव स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नसून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव असते असे मार्गदर्शन यशदाचे उपमहासंचालक…









