
दत्ता सामंत यांनी दिला शब्द पाळला
वरचीवाडीसाठी कार्यान्वित झाला ट्रान्सफार्मर आचरा वरचीवाडी भागात वीज समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ ट्रान्सफार्मर साठी आग्रही होते. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दोन महिन्यापूर्वी ग्रामस्थांना समस्या निराकरणाबाबत शब्द दिला होता. तो पाळत शिवसेना आमदार निलेश…










