बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांचे सांस्कृतिक विरोधक धोकादायक

कोल्हापूर येथील व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन कोल्हापूर “युगानुयुगे तूच अर्थात बाबासाहेब सर्वांचे” व्याख्यानाला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसादडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी आपले योगदान दिले.तरीही जातीच्या उतरंडीवरील सर्व समाजाने त्यांना आपले मानले नाही.असे झाले असते तर देशाच्या घराघरात बाबासाहेबांची जयंती…