
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्राचा विकास करा-कृषीतज्ञ डॉ.गजानन रानडे
आचरा हायस्कूल येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्नविद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता कृषीक्षेत्रातील नवनवीन संकल्पना आत्मसात करुन आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्राचा विकास करण्याचे आवाहन रत्नागिरी येथील कृषीतज्ञ गजानन रानडे यांनी आचरा येथे केले.न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी विद्यार्थीनी…









