शिवशौर्य यात्रेचे नांदगावात उस्फुर्त स्वागत

शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष निमित्त काढण्यात आलीय यात्रा कणकवली/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने विश्व हिंदू परिषद – बजरंग दल कोकण प्रांत च्या वतीने शिवशौर्य यात्रेला काल दोडामार्ग पासून सुरुवात झाली असून असून आज…

Read Moreशिवशौर्य यात्रेचे नांदगावात उस्फुर्त स्वागत

कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत: चाकरमान्यांचे प्रचंड हाल!

कोकण रेल्वे मार्गावर कळंबोली जवळ मालगाडीचे डबे घसरल्याने कालपासून कोकण रेल्वे प्रवासी हैराण काही गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले दिगंबर वालावलकर/ कणकवली काल पनवेल जवळ कळंबोली या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावर मालगाड्यांचे डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक कालपासून पूर्णतः…

Read Moreकोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत: चाकरमान्यांचे प्रचंड हाल!

असलदे येथील द्विविजा आश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशन ने केले अन्नदान

खारेपाटण/अस्मिता गिडाळे सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्र च्या अध्यक्षा अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकार महिलांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रम मध्ये जाऊन पितृपक्षा निमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली.यावेळी फाऊंडेशन च्या श्रद्धा पाटील,शांता पाटील, मीलन पाटील ,मयुरा भंडारे…

Read Moreअसलदे येथील द्विविजा आश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशन ने केले अन्नदान

कलमठ ग्रामपंचायत कडून स्वच्छता ही सेवा अभियान

सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रा. प. सदस्यांची उपस्थिती कणकवली स्वच्छता हीच सेवा, एक तास स्वच्छतेसाठीया अभियाना अंतर्गत कलमठ गावातील गणपती सान्यावर ग्रामपंचायत वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी गणेश विसर्जन नंतर गणेश घाटावर असणारे प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. यावेळी…

Read Moreकलमठ ग्रामपंचायत कडून स्वच्छता ही सेवा अभियान

विद्यामंदिर माध्य प्रशाला कणकवली येथे स्वच्छ भारत अभियान उत्साहात संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर विद्यामंदिर माध्य प्रशाला कणकवली येथे . महात्मा गांधी जयंती निमित्त प्रशालेत स्वच्छ भारत अभियान प्रभावी रितीने राबविण्यात आले इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय परिसर आणि सार्वजनिक रस्ते स्वच्छ करून स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला .…

Read Moreविद्यामंदिर माध्य प्रशाला कणकवली येथे स्वच्छ भारत अभियान उत्साहात संपन्न.

विद्यामंदिर माध्य प्रशाला कणकवली येथे स्वच्छ भारत अभियान उत्साहात संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर विद्यामंदिर माध्य प्रशाला कणकवली येथे . महात्मा गांधी जयंती निमित्त प्रशालेत स्वच्छ भारत अभियान प्रभावी रितीने राबविण्यात आले इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय परिसर आणि सार्वजनिक रस्ते स्वच्छ करून स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला .…

Read Moreविद्यामंदिर माध्य प्रशाला कणकवली येथे स्वच्छ भारत अभियान उत्साहात संपन्न.

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय तवटे यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण.

सत्ता आणि संपत्ती चा वापर कायमच समाजहितासाठी करणारं व्यक्तिमत्व-डॉ पी जे कांबळे. कणकवली/मयुर ठाकूर ज्यांचे बालपण कष्टात जाते त्यांचे भावी आयुष्य उज्ज्वल होते . नागवे गावचे सुपुत्र श्री . दत्तात्रय तवटे साहेब यांचे जीवन चरित्र असेच आहे. नागवे गाव निसर्ग…

Read Moreशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय तवटे यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण.

कलमठ ग्रामपंचायत कडून स्वच्छता ही सेवा अभियान

सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रा. प. सदस्यांची उपस्थिती कणकवली स्वच्छता हीच सेवा, एक तास स्वच्छतेसाठीया अभियाना अंतर्गत कलमठ गावातील गणपती सान्यावर ग्रामपंचायत वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी गणेश विसर्जन नंतर गणेश घाटावर असणारे प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. यावेळी…

Read Moreकलमठ ग्रामपंचायत कडून स्वच्छता ही सेवा अभियान

आमदार नितेश राणे उतरले स्वतः स्वच्छता मोहिमे मध्ये!

कणकवली नगरपंचायत च्या मार्फत राबवण्यात आले “स्वच्छता ही सेवा” अभियान माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची देखील उपस्थिती स्वच्छता ही सेवा या देशव्यापी अभियानांतर्गत आज कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून देखील एक तास स्वच्छतेसाठी देत हे अभियान राबवण्यात…

Read Moreआमदार नितेश राणे उतरले स्वतः स्वच्छता मोहिमे मध्ये!

आंबिये सर वाचन कट्ट्याचा शुभारंभ.

सावंतवाडी/प्रतिनिधि आंबिये सर हे पुस्तकप्रेमी होते. त्यांचा स्वतःचा असा पुस्तक संग्रह होता. त्याला ते ‘होम लायब्ररी’ म्हणत. या घरगुती वाचनालयातून त्यानी अनेक वाचक घडवले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी व मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आजगाव येथे कै. मंगेश अनंत आंबिये सरांच्या नावाने…

Read Moreआंबिये सर वाचन कट्ट्याचा शुभारंभ.

जोरदार घोषणाबाजी व मोठ्या उत्साहात “शिवशौर्य यात्रेचे” कणकवलीत स्वागत

आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती “हिंदुस्तान में रहना होगा, वंदे मातरम बोलना होगा” च्या घोषणानी परिसर सोडला दुमदुमून हिंदूंना एकवटण्यासाठी बजरंग दलाचे कार्य कौतुकास्पद: नितेश राणे. कणकवली/दिगंबर वालावलकर. शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण व विश्व हिंदू परिषद च्या हिरक महोत्सवी…

Read Moreजोरदार घोषणाबाजी व मोठ्या उत्साहात “शिवशौर्य यात्रेचे” कणकवलीत स्वागत

सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11 दिवसाच्या गणरायाचे करण्यात आले थाटात विसर्जन

सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात अकरा दिवसाच्या गणरायाचे थाटा विसर्जन करण्यात आले. यावेळी वाजत गाजत अकरा दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गेले अकरा दिवस भक्ती भावाने पूजन केलेल्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणेश भक्त विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील…

Read Moreसावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11 दिवसाच्या गणरायाचे करण्यात आले थाटात विसर्जन
error: Content is protected !!