डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत हळवल स्मशानभूमी येथे स्वच्छता मोहीम.

कणकवली/मयूर ठाकूर. महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा मार्फत श्रीसमर्थ बैठक हळवल येथील श्रीसदस्यांनी दिनांक १ ऑक्टबर २०२३रोजी केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्वच्छ भारत मिशन उपक्रम चा एक भाग आणि एक दिवस स्वच्छतेसाठी एक दिवस देशासाठी हा हेतू…

Read Moreडॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत हळवल स्मशानभूमी येथे स्वच्छता मोहीम.

वाघेरीतील मंदिरा मधील घंटा व पितळेच्या समई सह अन्य साहित्य चोरीस

12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास कणकवली पोलीस निरीक्षकांची घटनास्थळी भेट कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील श्री देव लिंगेश्वर पावणादेवी गांगोमाऊली व पूर्वस मंदिराजवळ नवसासाठी बांधलेल्या पितळेच्या घंटा व अन्य साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 1 ऑक्टोबर दुपारी 12…

Read Moreवाघेरीतील मंदिरा मधील घंटा व पितळेच्या समई सह अन्य साहित्य चोरीस

संतोष ओटवणेकर यांना “विद्यार्थी मित्र २०२३” ने सन्मानीत.

कणकवली/ मयुर ठाकूर. श्री. संतोष ओटवणेकर यांना नुकताच “विद्यार्थी मित्र पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार “नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग” यांच्यावतीने कुडाळ येथील नियोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. श्री. संतोष ओटवणेकर हे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत…

Read Moreसंतोष ओटवणेकर यांना “विद्यार्थी मित्र २०२३” ने सन्मानीत.

विद्यूत मंडळाच्या नावाने फोन करुन फसविण्याचे प्रकार

आचरा– आचरा परीसरात गेले दोनतीन दिवस 919163814280 या नंबर वरून फोन करुन महावितरण कडून बोलत असल्याचा कांगावा करत विद्यूत वितरण ग्राहकांना वीज बिल भरले नसल्याने रात्री तुमचा विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात येईल यासाठी तातडीने वरील नंबरवर दहा रुपये गुगल पे…

Read Moreविद्यूत मंडळाच्या नावाने फोन करुन फसविण्याचे प्रकार

वनेस्वच्छ ठेवून जैवविविधतेचे संरक्षण करा–वनक्षेत्रपाल संदीप कुंभार

आचरा- अविघटनशील कचरा वनक्षेत्रात टाकल्याने वन्य प्राण्यांना त्याचा उपद्रव होऊ शकतो तसेच जैवविविधतेचा ही ऱ्हास होतो यासाठी जंगल स्वच्छ ठेवण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी केले.वन्यजीव सप्ताह दिनानिमित्त उपवनसंरक्षक सावंतवाडी नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी सुनील लाड यांचे मार्गदर्शनाखालीधामापूर तलाव…

Read Moreवनेस्वच्छ ठेवून जैवविविधतेचे संरक्षण करा–वनक्षेत्रपाल संदीप कुंभार

पंधरा ऑक्टोबरपासून कोल्हापूर- मुंबई दैनंदिन विमानसेवा, स्टार एअरकडून वेळापत्रक जाहीर

जयसिंगपूर: कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर १५ ऑक्टोबर २०२३ पासून दैनंदिन विमानसेवा सुरू होत आहे. स्टार एअर कंपनीकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले. कोल्हापूर – मुंबई मार्गावर दैनंदिन विमान सेवा सुरू व्हावी, यासाठी संजय घोडावत प्रयत्नशिल होते. त्याला आता यश आले…

Read Moreपंधरा ऑक्टोबरपासून कोल्हापूर- मुंबई दैनंदिन विमानसेवा, स्टार एअरकडून वेळापत्रक जाहीर

शारदा विद्यामंदिर कातवड आनंदव्हाळ शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

दोन ऑक्टोबर रोजी शारदा विद्या मंदिर कातवड आनंदव्हाळ शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे बालपण ,शिक्षण आणि स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे योगदान आपल्या मनोगतातून व्यक्त केले.…

Read Moreशारदा विद्यामंदिर कातवड आनंदव्हाळ शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

पळसंब ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी जयंती साजरी

ग्रामपंचायत पळसंब येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात पळसंब ग्रामपंचायत चे महेश वरक यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या कार्यक्रमास उपसरपंच अविनाश परब,श्रीम.स्मिता जुवेकर,सत्यवान तेजम…

Read Moreपळसंब ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी जयंती साजरी

बॅ नाथ पै मित्रमंडळ कणकवली आयोजित “एक कदम स्वछता की ओर” अभियान.

भारत सरकारच्या “स्वच्छ भारत” अभियानात घेतला सहभाग. दहा प्लास्टिक पाणीबॉटल जमा केल्यास एक कॅटबरी आणि एक पाणी बॉटल जमा केल्यास एक चॉकलेट. लहान मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होण्यासाठी मंडळाचा प्रयत्न. कणकवली/मयूर ठाकूर. बॅ नाथ पै नगर मित्र मंडळ आयोजित “स्वच्छ…

Read Moreबॅ नाथ पै मित्रमंडळ कणकवली आयोजित “एक कदम स्वछता की ओर” अभियान.

आशिये ग्रामपंचायत नवीन इमारतीचा ४ ऑक्टोंबरला लोकार्पण सोहळा

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण आशिये ग्रामपंचायतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिदल महोत्सवाचे आयोजन आशिये ग्रामपंचायत स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहे, या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिदल महोत्सवाचे ४ ऑक्टोंबरला करण्यात आले आहे.त्यानिमित्त आशिये ग्रामपंचायत नूतन वास्तूचा लोकार्पण भाजपा…

Read Moreआशिये ग्रामपंचायत नवीन इमारतीचा ४ ऑक्टोंबरला लोकार्पण सोहळा

आम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान

कणकवली गणपती साना येथे आदिवासी कातकरी वस्तीत केली सफाई आम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत कणकवली गणपती साना येथे आदिवासी कातकरी वस्तीत साफसफाई करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, लीगल सेल जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप…

Read Moreआम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान

जगाला बापुंकडेच परतावे लागेल

डॉ. संजीव लिंगवत यांचे प्रतिपादन वैयक्तिक स्वच्छते सोबत उत्तम स्वच्छतेने भारतातील गावे आदर्श बनवता येऊ शकतात हे सर्वसामान्य जनतेला पटवून दिले .तर ‘ जय जवान जय किसान ‘ नारा देशात देउन लालबहादूर शास्त्री यांनी देशातील बळीराजा व जवानांना सन्मान प्राप्त…

Read Moreजगाला बापुंकडेच परतावे लागेल
error: Content is protected !!