
नम्रता, प्रेम असेल तर कुणालाही आपलेसे करता येते – डॉ. गिरीष ओक
बॅ. नाथ पै सेंट्रल स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न अंगी नम्रता, प्रेम असेल तर या जगात कोणालाही आपलेसे करता येते. राहतो तो देश, करतो ते काम आणि संपर्कात येईल त्या माणसावर प्रेम केल्यास बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आपल्यातील कलागुणावर श्रद्धा विश्वास…









