
वाळू, चिरेखाण व वेळागर प्रश्नी जनतेच्या शंकांचे निरसन
सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास जनतेच्या मनातील शंका कुशंका ज्या होत्या, त्या दूर केल्या. वाळू व्यवसायिकांचा जो प्रश्न होता त्यावर धोरण निश्चित होत नव्हते. त्यांना होणारा त्रास आणि विविध पद्धतीने होणाऱ्या चुकीच्या कारवाया…










