जागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा अमृत सन्मान सोहळा १५मे रोजी गावविकासाचा ध्यास ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन मुंबई समिती अध्यक्ष दत्ता पवार

आपल्याला जे काही मिळाले ते गावामुळे मिळाले त्याची परतफेड करावी .गावाच्या एकजुटीने गावचा सर्वांगिण विकास करावा या हेतूने दोन ऑक्टोबर २०२४रोजी स्थापन झालेल्या जागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा अमृत सन्मान सोहळा १५मे रोजी जनता विद्यामंदिर त्रिंबक सभागृहात संपन्न होत आहे. त्रिंबक…

Read Moreजागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा अमृत सन्मान सोहळा १५मे रोजी गावविकासाचा ध्यास ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन मुंबई समिती अध्यक्ष दत्ता पवार

कणकवलीतून फ्लाय ओव्हर ब्रिज खाली लावलेला डंपर चोरीला

यापूर्वी देखील घडली होती एकदा घटना डंपर चोरीला जाताना चे फुटेज सीसीटीव्ही मध्ये कैद कणकवली शहरात प्रांत ऑफिस नजीक फ्लाय ओव्हर ब्रिज खाली लावलेला डंपर अज्ञाताने नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कणकवलीतील सुशील दळवी यांच्या मालकीचा Mh 07 1302 या…

Read Moreकणकवलीतून फ्लाय ओव्हर ब्रिज खाली लावलेला डंपर चोरीला

कणकवलीत कचऱ्याचे ढीग पसरल्याने नागरिकांना त्रास

भर बाजारपेठेतही कचरा उचलला न गेल्याने नाराजी मुख्याधिकारी गौरी पाटील लक्ष देणार का? जनतेचा सवाल सलग दोन दिवस असलेल्या सुट्ट्यांमुळे कणकवलीत कचऱ्यांचे ढीग पसरले असून कणकवलीतील कचरा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. कणकवली नगरपंचायत कडून याबाबत कोणतीही उपाय योजना अद्याप पर्यंत…

Read Moreकणकवलीत कचऱ्याचे ढीग पसरल्याने नागरिकांना त्रास

गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन ‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read Moreगोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

मालवण येथे राणेंच्या निलरत्न बंगल्यावर घेतली भेट मालवण राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुजना साठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मालवण येथील माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नीलरत्न या निवासस्थानी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, यांनी…

Read Moreउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या गोशाळेच्या ठिकाणी घेतली भेट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग मालवण राजकोट किल्ल्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजना साठी व माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या कणकवली…

Read Moreमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

राष्ट्र सेवा दलाचे शिबीर म्हणजे माणूस घडविणारी प्रयोगशाळा – डॉ.महेंद्र मोहन

अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल शिबिराला गोपुरी आश्रमात प्रारंभ राष्ट्र सेवा दल म्हणजे माणूस घडविणारी प्रयोगशाळा आहे. लहान वयातच मुलांच्या मनावर समतेचे संस्कार बिंबवणे कार्य राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून केला जातो. कुठल्याही धर्मात जरी जन्म झाला असेल तरी खरा…

Read Moreराष्ट्र सेवा दलाचे शिबीर म्हणजे माणूस घडविणारी प्रयोगशाळा – डॉ.महेंद्र मोहन

बेळणे खुर्द गावातील वीज समस्या सोडवा , अन्यथा आंदोलन

सरपंच अविनाश गिरकर यांचा इशारा ; विविध समस्यांबाबत वेधले लक्ष कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द गावातील गेल्या काही दिवसांपासून वीज समस्या प्रलंबित आहेत. मात्र , संबंधित वीज अधिका-यांचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे माहे मे अखेरपर्यंत गावातील वीज…

Read Moreबेळणे खुर्द गावातील वीज समस्या सोडवा , अन्यथा आंदोलन

असलदे ओझरम कॉजवे दशक्रोशीला जोडणार!

माजी सभापती दिलीप तळेकर यांची माहिती असलदे येथे कॉजवेच्या कामाचे भूमिपूजन पियाळी नदीवरील असलदे बौध्दवाडी , दिवानसानेवाडी ते ओझरम जाणा-या रस्त्यावर कॉजवे बांधणे या कामासाठी ९३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी पालकमंत्री नितेश राणे , खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून…

Read Moreअसलदे ओझरम कॉजवे दशक्रोशीला जोडणार!

कणकवलीत काढण्यात येणारी 12 मे रोजी ची तिरंगा यात्रा स्थगित

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवलीत 12 मे रोजी काढण्यात येणारी तिरंगा यात्रा ही काही कारणास्तव स्थगित करण्यात आल्याची माहिती कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याकरता तिरंगा यात्रेचे…

Read Moreकणकवलीत काढण्यात येणारी 12 मे रोजी ची तिरंगा यात्रा स्थगित

कणकवलीत १४ मे रोजी परिवर्तन अभिवादन दिन

आनंदराज आंबेडकर, दीक्षांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थितीत सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा साजरा होणार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ मे १९३८ मध्ये कणकवली तालुक्याला पदस्पर्श झाला होता. डॉ. आंबेडकर यांच्या परिवर्तन विचारांना उजाळा देण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १४…

Read Moreकणकवलीत १४ मे रोजी परिवर्तन अभिवादन दिन

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या माध्यमातून भिरवंडे पंचशील सेवा मंडळाला 50 हजाराची साऊंड सिस्टिम भेट

कै. सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ साऊंड सिस्टिम प्रदान माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी मंडळाला साऊंड सिस्टिम केली प्रदान भिरवंडे बौद्धवाडी येथील पंचशील सेवा मंडळ यांच्या मागणी नुसार माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांनी आपले…

Read Moreमाजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या माध्यमातून भिरवंडे पंचशील सेवा मंडळाला 50 हजाराची साऊंड सिस्टिम भेट
error: Content is protected !!