
ज्ञानेश्वरी च्या पाचव्या अध्यायामध्ये वृक्षांची माहिती प्राचीन काळापासून!
एक पेड मा के नाम कार्यक्रमाच्या प्रसंगी ॲड. उमेश सावंत यांचे प्रतिपादन कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन वृक्षांची महती ही प्राचीन काळापासून ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्याय मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. म्हणूनच पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे…










