शिवाजी महाराजांचे अष्टपैलू प्रशासकीय धोरण आजही आदर्शवत – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात शिवजयंती साजरी. कणकवली/मयुर ठाकूर. “छञपती शिवाजी महाराजांनी अत्यंत निष्ठेने व जिद्दीने राज्य चालविले. खंबीर मनोवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण होते. त्यांचें अष्टपैलू प्रशासकीय धोरण आजही आदर्शवत आहे “असे प्रतिपादन येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजर्षी साळुंखे यांनी…








