आचऱ्याकडे जाणाऱ्या वरवडे रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडलेले

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची टीका “एकाच घरात संपूर्ण जिल्ह्याची सत्ता असूनही गावाचा रस्ताच रखडलेला, मग जिल्ह्याचा विकास काय होणार?” जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मूळ वरवडे गावातून आचऱ्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रखडले असून, रखडलेल्या कामामुळे…








