
देशाच्या एकता आणि अखंडतेला अर्बन नक्षलवादापासून सर्वांधिक धोका
जनसुरक्षा विधेयक लोकहिताचे – अॅड. संदीप जाधव यांचे मत हॉटेल नीलम कंट्रीसाईड येथे जनसुरक्षा विधेयकावर पत्रकारांसमवेत चर्चासत्र भारताची राज्यघटना कोणतेही सरकार बदलू शकणार नाही. सध्या केंद्र सरकार हे राज्यघटना बदलणार असा फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून समाजात पसरविला जात आहे. तत्कालीन पंतप्रधान…










