जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे काम कुणाचा बाप आला तरी करु शकणार नाही – अजित पवार

मुंबई वेगळी करण्याच्या विरोधकांच्या राजकारणावर अजित पवारांनी खडेबोल सुनावले… मुंबई – नीती आयोगाच्या बैठकीवरुन काहीजण बोलत आहेत. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही. नीती आयोगाने देशातील चार शहरे निवडली आहेत. त्यात मुंबई शहराचा समावेश आहे मात्र मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काहीजण राजकारण…

महायुतीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय हे राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे – सुनिल तटकरे

मुंबई – महायुतीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय हे निश्चितच राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे असतील… शेतकऱ्यांच्या हितासाठी एक रुपयात विमा कवच करण्याचा निर्णय देशात सर्वात प्रथम महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे जनतेसाठी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची बदली

गेले काही महिने डॉ. धर्माधिकारी आले होते राजकीय टार्गेटवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची उस्मानाबाद येथील कळंब उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी विनंती बदली करण्यात आली आहे. गेले काही दिवस डॉ. धर्माधिकारी हे राजकीय दृष्ट्या टार्गेट…

“श्रावणसरीं”च्या माध्यमातून महिलांच्या विविध कलागुणांना मिळाले व्यासपीठ

मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या वतीने आयोजन फुगड्यांच्या विविध प्रकारानी आणली कार्यक्रमात रंगत महिलांना रोजच्या कामातून एक विरंगुळा मिळावा व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता गेली अनेक वर्ष मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीच्या वतीने श्रावण सरी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी…

श्रद्धा कदम यांना एलआयसी चा एमडीआरटी हा बहुमान प्राप्त

यावर्षी सिंधुदुर्गातून त्या पहिल्या मानकरी ठरल्या विमा क्षेत्रात गेली २६ वर्षे कार्यरत असलेल्या कणकवली येथील एलआयसी शाखेच्या विमा प्रतिनिधी सौ. श्रद्धा एस. कदम यांनी विमा क्षेत्रातील बहुमानाचा “ एमडीआरटी ” हा सन्मान प्राप्त केला असून यावर्षी सिंधुदुर्गातून त्या पहिल्या मानकरी…

पोलीस नाईक अक्षय धेंडे यांचा निरोप समारंभ

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा पोलीस स्टेशनमध्ये गेली सात वर्षे कार्यरत असलेले पोलीस नाईक अक्षय धेंडे यांची पुणे पिंपरी चिंचवड येथे बदली झाल्याने शुक्रवारी सायंकाळी आचरा पोलीस स्टेशन तर्फे त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर आणि सहकारयांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी महेश देसाई,सौ मिनाक्षी…

कै. पुष्पसेन सावंत यांच्या सारखा लोकप्रतिनिधी बनणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली- आ. वैभव नाईक

डिगस येथे कै. पुष्पसेन सावंत जयंती कार्यक्रम व मुख्याध्यापक दिपक आळवे यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न

आर.ए.यादव हायस्कूल आडवलीमध्ये श्रावण पौर्णिमेनिमित्त(नारळी पौर्णिमा) रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न…!!!

गुरुवार.दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी हायस्कूलच्या भव्य सभागृहात रक्षाबंधन कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन.या सणाचे अनन्यसाधारण असलेले महत्व लक्षात…

समाज विघातक पोस्ट टाकणाऱ्या त्या युवतीवर कारवाई करा

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिष्टमंडळाची पोलिसांकडे मागणी कणकवली मध्ये परगावातून आलेल्या एका युवतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पाकिस्तानच्या स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करणे व हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेऊन सोशल मीडिया मध्ये प्रसिद्ध केला. तरी समाजामध्ये तेढ निर्माण…

error: Content is protected !!