जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे काम कुणाचा बाप आला तरी करु शकणार नाही – अजित पवार

मुंबई वेगळी करण्याच्या विरोधकांच्या राजकारणावर अजित पवारांनी खडेबोल सुनावले… मुंबई – नीती आयोगाच्या बैठकीवरुन काहीजण बोलत आहेत. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही. नीती आयोगाने देशातील चार शहरे निवडली आहेत. त्यात मुंबई शहराचा समावेश आहे मात्र मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काहीजण राजकारण…








