‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि नवा इतिहास घडवेल.! – प्रा. रूपेश पाटील.

भावार्थ मांद्रेकरांच्या ‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न. कोणतेही युद्ध एकटा राजा कधीही लढू शकत नाही, आणि आपले राज्य तो एकटा कधीच चालवू शकत नाही. प्रत्येक राजाला सोबत असते ती त्याच्या साथीदार, शिलेदारांची अर्थात मावळ्यांची.! प्रामाणिक, पराक्रमी, धाडसी,…








