गिरणी कामगारांनी घरांसाठीे दाखल केलेल्या अर्जांमध्ये ऑनलाईन कागदपत्रे समाविष्ट करणे अत्यावश्यकच -भाई चव्हाण

कणकवली:– गिरणी कामगारांच्या जानेवारी १९८२ च्या अभुतपुर्व संपात उध्वस्त आणि मुंबईतून विस्थापित झालेल्या कामगारांना सन २००१च्या शासन निर्णयानुसार मुंबईच्या ५८ गिरणींच्याच जमीनीवर घरे देण्याचे जाहीर झाले आहे. त्यानुसार सुमारे पावणेदोन लाख गिरणी कामगारांनी घरांसाठीे अर्ज सादर केले आहेत. अलिकडेच या…







