“काजू -बी ला राज्य शासनाने हमीभाव देण्यात यावा ” विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र.

सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ.अर्चना घारे यांनी काजू बी च्या हमीभावासंदर्भात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे लक्ष वेधल्यानंतर अजितदादा पवार यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना काजू दिला हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे. “तळ कोकणातील शेतकरी प्रामुख्याने काजू…

लिंगायत समाज स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ

नगरपंचायत च्या माध्यमातून ५३ लाखांचा निधी मंजूर नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे समाज बांधवांकडून आभार व्यक्त कणकवली शहरातील लिंगायत समाज स्मशानभूमी सुशोभीकरण करणे या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते आज करण्यात आला. हे काम करण्याची मागणी लिंगायत समाज बांधवांकडून…

नगरसेविका मेघा सावंत यांच्या प्रभागातील अनेक विकास कामांचा धडाका

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून झाली कामे मंजूर विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते कामाचा शुभारंभ कणकवली नगरपंचायत च्या नगरसेविका सौ.मेघा सावंत यांच्या मागणीनुसार तसेच कणकवलीचे नगराध्यक्ष समिर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून टेंबवाडी ते राष्ट्रीय महामार्ग…

कणकवली तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी अजित सावंत यांची निवड

उपाध्यक्षपदी दिगंबर वालावलकर,अनिकेत उचले तर सचिवपदी माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे कणकवली पत्रकार समिती च्या कार्यकारणी निवडीकरिता आज कणकवली शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या विशेष सभेमध्ये झालेल्या निवडणुकीत दैनिक पुढारी चे पत्रकार अजित सावंत यांची बहुमताने निवड करण्यात आली श्री. सावंत…

रुक्मिणी पांडुरंग बिले यांचे निधन

सुरेश बिले यांना मतृशोक शहरातील पटकी देवी मंदिर जवळील रहिवाशी श्रीमती रुक्मिणी पांडुरंग बिले ( ९० ) यांचें मंगळवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात२ मुली २ मुलगे, जावई, सून, नातवंडे , पतवडे असा मोठा परिवार आहेशहराच्या स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी त्यांच्यावर…

कुडाळमध्ये दुमदुमला वीर सावरकरांचा आवाज !

कुडाळ : स्वामी समर्थ प्रतिष्ठान, कुडाळ, देशप्रेमी नागरिक मंच आणि शिवप्रेमी संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सायंकाळी कुडाळ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.     येथील राजमाता जिजाऊ चौक यांच्या स्मारकाकडून या स्वातंत्र्यवीर…

सिंधुदुर्गात टोल वसुलीच्या अद्याप हालचाली नाहीत

कोल्हापुर येथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून देखील दुजोरा जनतेच्या विरोधानंतर नियुक्त ठेकेदार कंपनीने थांबवली होती टोल वसुली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे महामार्गावर असलेला टोल नाका सुरू करण्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली सुरू नसून, या टोल नाक्यावरील वसुली टोल वसुलीचे कंत्राट ज्या गणेश घरीया…

शाळेतील जातीभेद थांबवण्यासाठी शुभांगी पवार यांचे शिक्षणमंत्री यांना पत्र.

कणकवली/मयुर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांत शाळेची सहल, वनभोजन गावातील मंदिरात गेले तर अनुसूचित जातीच्या ( चर्मकार, महार, नवबौद्ध ) मुलांना देवळाबाहेर थांबवायचे प्रकार निदर्शनास येत आहेत. हा प्रकार धक्कादायक, विकृत व संतापजनक आहे.तरी शिक्षणमंत्री यांनी सर्व शाळांना पत्र लिहून…

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात सायकल, एलईडी टीव्ही वाटपाचा शुभारंभ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातुन ५० टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि सायकल वाटपाचे उद्घाटन आज १२ एप्रिल रोजी सकाळी प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी…

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या १६ मुख्य बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे व्यवस्थापकीय संचालकांना सादर !

स्वच्छता मोहिमेनंतरही एसटी बसस्थानके अस्वच्छ का ? – सुराज्य अभियान मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाने सर्व एसटी बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. ही मोहीम घोषित करून ४ महिने झाले आहेत. प्रत्यक्षात मात्र राज्यातील मुख्य बसस्थानके अत्यंत…

error: Content is protected !!