कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित

कै.सौ. उमा काणेकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षकांंसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव सोहळा कणकवली– कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कै.सौ.उमा महेश काणेकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांंच्या सृजनशीलतेला आणि आंतरिक लेखनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ट्रस्टच्या…

भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या थकित कर्जाच्या वसुलीचा दावा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बाजूने

भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था., सावंतवाडी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सन २००३ व २००६ साली बँकेच्या सावंतवाडी व सावंतवाडी शहर शाखेमार्फत इमारत खरेदीसाठी रु. २१.०० लाख, सोने तारण कर्ज वितरणासाठी रु. २५.०० लाख व पतसंस्थेच्या सभासदानां कर्ज वितरण करण्यासाठी कँश…

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर कणकवलीत कारवाई

रविवार सार्वजनिक ठिकाणी “एन्जॉय” करणे पडले महागात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून रविवार “एन्जॉय” करणाऱ्यांवर काही जणांवर कणकवली पोलिसांनी काल रात्री कारवाई केली. कणकवली मुडेश्वर मैदान या ठिकाणी मद्यपान करून तेथील परिसर अस्वच्छ करणे व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे या अंतर्गत…

आचरा किनाऱ्यावर चेंजिंग रूम टॉयलेट बाथरूमचे काम सुरु

आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ आचरा प्रतिनिधी गेले कित्येक वर्षे आचरा किनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी टॉयलेट आणि बाथरूमच्या सुविधा नव्हत्या. आचरा पिरावाडी समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या पाहता पर्यंटकांना महत्वाची गरज होती बनली होती. टॉयलेट आणि बाथरूम आणि…

तिवरे मधील रस्त्याच्या कामाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

ग्रामस्थांनी केले आमदार नितेश राणेंचे स्वागत तिवरे मुख्य रस्ता च्या कामाचे भूमिपूजन आज रविवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तीवरे गावचे सरपंच भाई आंबेलकर, उपसरपंच राजा वाळवे, माजी सरपंच सतीश वाळवे, रघुनाथ चव्हाण, बबलू सावंत व बेळणे…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. चव्हाण यांचे निधन

कायद्याचा गाढा अभ्यासक असलेले न्यायाधीश हरपल्याची भावना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी व सह दिवाणी दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस. डी. चव्हाण (वय 48) यांचे शनिवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली…

मोदी सरकार हे गोरगरिबांच्या समस्या सोडवणारे सरकार

केंद्रीय गृहराज्यमंत्री केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी निरवडे ठिकाणी व्यक्त केले मत विकसित भारत संकल्प यात्रा’सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात झाली दाखल केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’हा उपक्रम मोदी सरकारने राबवला आहे.विकसित…

भगवती माऊली चिंदर दिंडे जत्रा 26 डिसेंबर रोजी…!

ग्रामपंचायत, ग्रामस्थ, बारापाच यांची संयुक्त बैठक संपन्न 21 डिसेंबर रोजी व्यापारी नियोजन बैठक;व्यापारी वर्गाने उपस्थित राहावे -ग्रामपंचायत-बारापाच मानकरी यांचे आवाहन नवसाला पावणारी हाकेला धावणारी म्हणून ख्याती असलेल्या, भक्तांचे श्रध्दास्थान मालवण तालुक्यातील चिंदर भगवती माऊलीची दिंडे जत्रा म्हणून प्रसिध्द असलेली यात्रा…

शिवसेना उबाठा गटाचे आचरा विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढत असून रत्नागिरीचे किंगमेकर भावी खासदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आज मालवण तालुक्यातील पळसंब गावचे माजी सरपंच तथा उबाठा शिवसेना गटाचे विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर यांनी आज महाराष्ट्रचे उद्योगमंत्री रत्नागिरी -रायगडचे पालकमंत्री उदय…

विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हाच उद्देश

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा मोदी सरकार हे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारे सरकार केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत तळागाळात पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडूनपुर्ण देशात सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या प्रवासात आम्हाला…

error: Content is protected !!