पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा-विनायक राऊत

कणकवली विजय भवन येथे शिवसेना, इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न एकही रुपया न देता ४ लाखापेक्षा जास्त मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे. त्या मतदारांशी आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या पाठीशी ठाम राहणे ही माझी…

असलदे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – खा. नारायण राणे

असलदे गावाच्यावतीने नवनिर्वाचित खा. नारायण राणे यांचा सत्कार लोकसभा निवडणूकीत माझ्या यशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. असलदे गाव या लोकसभा निवडणूकीत माझ्या पाठीशी राहत चांगले मताधिक्य दिले. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपल्या कुटुंबातील माणसे या निवडणूकीत पाठीशी…

राजश्री चौकेकर यांचे निधन

समाजसेवक संदीप चौकेकर यांना मातृशोक कणकवली तालुक्यातील शिरवल खासकीलवाडी येथील रहिवासी श्रीमती राजश्री रघुनाथ चौकेकर (वय ७०) यांचे शनिवारी १५ जून रोजी दुपारी एक वाजता अल्पशा आजाराने शिरवल येथे निधन झाले.त्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे परीचित होत्या. सार्वजनिक कार्यक्रमात त्या…

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे कार्य गौरवास्पद!

हळवल मुख्याध्यापक शिवराम सुतार यांचे प्रतिपादन एखादी संस्था काढणं खूप सोपं असत मात्र ती टिकवण खूप कठीण असत मात्र लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ मागील 20 वर्षे सातत्याने सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. असे गौरवोदगार जिल्हा…

विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढवा-बाबाजी भिसळे

नव्या वातावरणात नव्या जोमाने शिक्षण हेच आपले ध्येय घेऊन उज्वल यशातून शाळेचे आणि आपल्या गावाचे नावलौकिक वाढवा असे आवाहन आचरा हायस्कूल स्कूल समितीचे बाबाजी भिसळे यांनी आचरा हायस्कूल येथे केले. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे स्वागत आणि शैक्षणिक साहित्य…

गेली पाच वर्ष रखडलेले जानवलीतील महामार्गा अंतर्गत “ते” काम अखेर मार्गी लावण्यास सुरुवात

जानवली ग्रामस्थांनी घेतली होती आक्रमक भूमिका पावसाळ्यात पाणी साचून ग्रामस्थांसह तेथील व्यवसायिकांना होत होता त्रास महामार्गावर जानवली येथे हॉटेल रिलॅक्स पासून ते साकेडी फाटा इथपर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूच्या ओहोळाच्या रुंदीकरण मुळे पाणी साचण्याची समस्या गेली पाच वर्षे जैसे थे स्थितीत…

देशात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यातही पुन्हा सत्ता आणणार

खासदार नारायण राणे यांची माहिती सिंधुदुर्ग, रत्नागिरी मधील सर्व विधानसभा आम्ही जिंकणार जसे केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यात सुद्धा पुन्हा भाजप आणि मित्र पक्षाच्या महायुतीची सत्ता येणार.कोकणातील उबाठा शिवसेना संपविली.उबाठा चे सर्व आडवे झाले. त्यांना पुरून उरलो आता…

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत उद्योग व्यवसाय आणणार, बेरोजगारी दूर करणार!

खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन सीवल्ड प्रकल्प, रिफायनरी येत्या काळात पूर्ण करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आणणार. पर्यटन वाढविणार आणि त्यासाठीचे वातावरण तयार करणार.पर्यटक इथे जास्त काळ राहतील अशी साधने निर्माण करणार.सीवल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणार.…

error: Content is protected !!