पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीत राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान महत्त्वाचे!

गोपुरी आश्रमात छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन आपल्या समाजाभिमुख कार्यातून समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणारे राजर्षी शाहू महाराज यांचे पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत असणारे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या या कार्याचा वारसा नव्या पिढीने जपला पाहिजे, असे उपस्थित…