भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृती चिरंतन ठेवू – मंगेश मसके

बलिदान दिनानिमित्त पिंगुळीत पदयात्रा देशासाठी बलिदान देणारे देशभक्त सुखदेव, राजगुरू, भगतसिंग यांच्यामुळेच आपण आज सन्मानाने अभिमानाने जीवन जगत आहोत. त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवल्या पाहिजेत असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मंगेश मसके यांनी आज बलिदान दिन कार्यक्रमात केले. …








