27 एप्रिल पासुन राज्यातीलकृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बेमुदत बंद!!

27 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्रेते त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद ठेवणार आहेत.सिंधुदुर्ग रत्नागिरीसह कोकणातील सुद्धा सर्व कृषी निविष्ठा विक्रेते यात सहभागी होणार आहेत.भारतातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी महाराष्ट्रातील या बंदला एक दिवस बंद ठेवून पाठिंबा दिला आहे..…








