एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी मरणच झालेय महाग !

स्मशानभूमीसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनी बसणार उपोषणाला मागण्या मान्य झाल्या नाहीतर आत्मदहनाचा निर्वाणीचा इशारा कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघचौडीवाडी येथील एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली २५ वर्षे त्यांना स्मशानभूमी मिळावी आणि ओएस-९च्या बॉर्डरने जोडरस्ता मिळावा यासाठी एमआयडीसी प्रशासनाशी पत्रव्यववहार करत आहेत. प्रजासत्ताक दिन,…








