डॉक्टरांच्या अनुपस्थिती, राजीनाम्यांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण !

रुपेश पावसकरांनी वेधले लक्ष “आरोग्य सेवा कधी सुरळीत होणार?” बैठकीत प्रशासनाला जाब जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरांच्या अनुपस्थिती तसेच काही डॉक्टरांच्या राजीनाम्यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी बैठकीदरम्यान उपस्थित केला. ग्रामीण भागातील नागरिक आणि महिला…








