ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारातील परिसर स्वच्छ, शाळेचे

अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी करून घेतले स्वखर्चाने कामज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारात असलेल्या आंब्याच्या सुक्या फांद्या धोकादायक बनल्या होत्या.तसेच आंबा कलमांवर आलेल्या बांडगुळांमुळे झाडांच्या उत्पादनतेवर परिणाम होत होता. नारळ आणि आंबा कलमांच्या भोवताली वाढलेल्या झाडी मुळे विद्यार्थ्यांना सरपटणाऱ्या जनावरांची भिती निर्माण…








