‘आंजिवडे-भैरीची पाणंद’ घाट मार्गासाठी खासदार नारायण राणे आग्रही;

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक वेगवान आणि सुखकर व्हावे, यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. कुडाळ तालुक्यातील ऐतिहासिक ‘आंजिवडे-भैरीची पाणंद’ या घाट मार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन,…








