
पळसंब येथे आंबा बाग आगीत जळून नुकसान
आगलागण्यास कारणीभूत विज जनित्र तात्काळ हलवण्याची ग्रामस्थांची मागणी आचरा : पळसंब गावठाण वाडी येथील जयंत पुजारे यांच्या बागेला लागलेल्या आगीत त्यांची धरती नऊ कलमे जळून मोठे नुकसान झाले. सदर आग विद्युत जनित्रातुन झालेल्या शार्ट सर्किट मुळे झाल्याचे ग्रामस्थांचे मत असून…