
वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य
‘कवितेचा चैत्र पाडवा’ कार्यक्रमात कवयित्री अंजली ढमाळ यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन वैचारिक बैठक पक्की असेल तरच चांगली कविता लिहिणे शक्य असते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री तथा राज्य कर विभागाच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ यांनी सिंधुदुर्ग समाज साहित्य…