तिवरे मध्ये तब्बल ४६ लाखांच्या कामांचे भूमिपूजन

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी केला कामांचा शुभारंभ आज अक्षय तृतीयेच्या दिवशी तिवरे गावातील ४६ लाखांच्या विकासकामांचे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गावातील विकासकामांना केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यामुळे लाखोंचा…

Read Moreतिवरे मध्ये तब्बल ४६ लाखांच्या कामांचे भूमिपूजन

आचरा, चिंदर, त्रिंबक येथील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाली भूमिपूजने

विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही; आ.वैभव नाईक यांची ग्वाहीआचरा– अर्जुन बापर्डेकरआचरा गाऊडवाडी मुख्य रस्ता ते पांगेवाडी कडून स्मशानभूमी मार्गे टेंबली पर्यंत देवगड मालवण रस्त्यास जोडणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, चिंदर भगवंतगड मुख्य रस्ता ते कातवणकर घाटी…

Read Moreआचरा, चिंदर, त्रिंबक येथील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाली भूमिपूजने

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात राजकीय प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बळी

निष्काळजी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा झालाच पाहिजे काँग्रेसची आक्रमक भूमिका कुडाळ : एकीकडे देशातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार बंद हॉलमध्ये दिला जातो. महाराष्ट्र भूषण पुरस्कारही या पूर्वी राजभवनात दिला आहे, असे असतानाही एवढ्या तळपत्या उन्हात सोहळा आयोजित करण्यात करून ज्येष्ठ…

Read Moreमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात राजकीय प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बळी

“गाबीत समाजाचा इतिहास” पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट गाबीत महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ,मुंबईच्यावतीने तयार करण्यात आलेल्या “गाबीत समाजाचा इतिहास”या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र फाटक,अखिल…

Read More“गाबीत समाजाचा इतिहास” पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

श्री स्वामी समर्थ मठ वर्धापन दिन २६ एप्रिल पासून!

मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त २६ ते २७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १०:३० वा प्रायश्चित्त शांतीपाठ, गणेशपुजन, पुण्याह वाचन, नांदिश्राध्द, आचार्य वरण, प्राकरशुध्दी, देवता स्थापना,…

Read Moreश्री स्वामी समर्थ मठ वर्धापन दिन २६ एप्रिल पासून!

नाणारच्या भूसंपादनाच्या बंदोबस्तासाठी सिंधुदुर्गातून ११० पोलीस कर्मचारी जाणार

कुडाळ ; नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी उद्या, २४ एप्रिल रोजी जमीन मोजणी होणार आहे. या मोजणीच्या पार्श्वभूमीवर नाणार येथे मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे ११० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत.  नाणार येथे रिफायनरी प्रकल्प…

Read Moreनाणारच्या भूसंपादनाच्या बंदोबस्तासाठी सिंधुदुर्गातून ११० पोलीस कर्मचारी जाणार

संविधानाचे मोल जपणे ही सामूहिक जबाबदारी -डॉ.सोमनाथ कदम

कणकवली भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील विषमतावादी व्यवस्था उध्वस्त केली. धर्मनिरपेक्षता,समाजवादी, कल्याणकारी ,लोकशाही, गणराज्याची स्थापना करणारे सर्वोत्कृष्ट संविधान साकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर संविधान हीच भारतातील दुर्बल, अल्पसंख्यांक आणि उपेक्षित समाजासाठीचे तारणहार आहे. त्यामुळे संविधानाचे मोल जपणे ही…

Read Moreसंविधानाचे मोल जपणे ही सामूहिक जबाबदारी -डॉ.सोमनाथ कदम

जेष्ठ नागरिक सेवा संघाचा वार्षिक स्नेहमेळावा 26 रोजी

आचरा जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचा वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहमेळावा बुधवार 26एप्रिल रोजी संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सावंतवाडी कॉलेजचे माजी प्राध्यापक सुभाष गोवेकर उपस्थित राहणार…

Read Moreजेष्ठ नागरिक सेवा संघाचा वार्षिक स्नेहमेळावा 26 रोजी

परुळे पंचक्रोशीत लवकरच वैद्यकीय आघाडीच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन — डाॅ.अमेय देसाई

भाजपा वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डाॅ.अमेय देसाई यांची वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा व परुळेबाजार ग्रामपंचायतीना भेट वेंगुर्ला भाजपा वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डाॅ.अमेय देसाई यांनी वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा व परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट दिली , यावेळी कुशेवाडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच निलेश सामंत…

Read Moreपरुळे पंचक्रोशीत लवकरच वैद्यकीय आघाडीच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन — डाॅ.अमेय देसाई

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील काजु बागेस आग

एक लाखाचे झाले नुकसान सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे परबवाडी या ठिकाणी काल शनिवारी दुपारी दोन एकर मध्ये असलेल्या काजू बागेस आग लागून जवळपास एक लाखाचे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी अनिल परब, सुनील परब,मकरंद परब या शेतकरी वर्ग यांचा…

Read Moreसावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील काजु बागेस आग

शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन फिरणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रांचा वापर करुन प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या अवयवांची विक्री आणि तस्करी करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी आदेश दिले होते. सदर आदेशाच्या…

Read Moreशिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन फिरणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या
error: Content is protected !!