जनतेच्या सेवेसाठी पालकमंत्री सदैव तत्पर

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष संपर्क क्रमांक पालकमंत्री नितेश राणे हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी, समस्या किंवा सूचना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या जलदगतीने सुटाव्यात म्हणून त्यांनी 7823 8717 98 हा विशेष संपर्क क्रमांक सुरू केलेला…

Read Moreजनतेच्या सेवेसाठी पालकमंत्री सदैव तत्पर

कणकवलीत क्रिकेटच्या मैदानासाठी नितेश राणेंच्या माध्यमातून प्रयत्न करणार – गोट्या सावंत

कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ , छात्रोकुलोत्पन्न मराठा समाज आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्ह्यातील नामवंत खेळाडू स्पर्धेत झाले सहभागी कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ ,छात्रोकुलोत्पन्न मराठा समाजाच्यावतीने भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. या स्पर्धेसाठी तयार केलेले…

Read Moreकणकवलीत क्रिकेटच्या मैदानासाठी नितेश राणेंच्या माध्यमातून प्रयत्न करणार – गोट्या सावंत

आधी मुंबई गोवा महामार्ग आणि चिपी विमानतळ सुरु करा नंतरच शक्तीपीठ महामार्गाच्या घोषणा करा

माजी आमदार वैभव नाईक यांचा खासदार नारायण राणेंना टोला राणेंच्या धमक्यांना सिंधुदुर्गची जनता भिक घालणार नाही

Read Moreआधी मुंबई गोवा महामार्ग आणि चिपी विमानतळ सुरु करा नंतरच शक्तीपीठ महामार्गाच्या घोषणा करा

पाकिस्तान वर भारताने केलेल्या हल्ल्याचा कणकवलीत जल्लोष

भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे जल्लोष करत केले कौतुक काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला आज पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत घेण्यात आला. पाकिस्तान मधील 9 ठिकाणांवर दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला करून प्रत्युत्तर दिले. या हल्ल्याच्या साठी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रेरणा…

Read Moreपाकिस्तान वर भारताने केलेल्या हल्ल्याचा कणकवलीत जल्लोष

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन

८ मे रोजी शिवापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन दीडशे माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा केला जाणार सत्कार देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील भारतीय सेनेतील दहा शहीद सुपुत्रांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवापूर येथे “रणस्तंभ”…

Read Moreआमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन

८ मे रोजी शिवापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन दीडशे माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा केला जाणार सत्कार देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील भारतीय सेनेतील दहा शहीद सुपुत्रांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवापूर येथे “रणस्तंभ”…

Read Moreआमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन

सावडाव मारहाण व विनयभंग प्रकरणी तिघांना सशर्त जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद सावडाव येथे प्रमोद नरसाळे यांच्या जमिनीत जेसीबी लावून चर मारत असल्यावरून झालेल्या वादातून फिर्यादी, तीचे पती व मुलाला मारहाण तसेच विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेश काटे, संतोष साळुंखे व व्यंकटेश वारंग…

Read Moreसावडाव मारहाण व विनयभंग प्रकरणी तिघांना सशर्त जामीन मंजूर

आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा बारावीचा निकाल 100%

कणकवली/मयूर ठाकूर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यम प्रमाणपत्र परीक्षा 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स…

Read Moreआयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा बारावीचा निकाल 100%

चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा चार आठवड्यात निवडणुका घोषित करण्याचे आदेश निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार गेले अनेक महिने रखडलेल्या व बहुप्रतिक्षित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिले आहेत. या निवडणुका थांबवण्याचे…

Read Moreचार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

आचऱ्याकडे जाणाऱ्या वरवडे रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडलेले

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची टीका “एकाच घरात संपूर्ण जिल्ह्याची सत्ता असूनही गावाचा रस्ताच रखडलेला, मग जिल्ह्याचा विकास काय होणार?” जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मूळ वरवडे गावातून आचऱ्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रखडले असून, रखडलेल्या कामामुळे…

Read Moreआचऱ्याकडे जाणाऱ्या वरवडे रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडलेले

गड नदीपात्रात कणकवली नगरपंचायतीकडून सांडपाणी सोडल्याने कलमठ गावात कृत्रिम पाणीटंचाई

माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक मेस्त्री यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार कणकवली तालुक्यातील गड नदीपात्रात कणकवली नगरपंचायतीकडून शहराचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. हे सांडपाणी थेट कलमठ गावाच्या जलसंच उपसा विहिरीच्या ठिकाणी येत असल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण…

Read Moreगड नदीपात्रात कणकवली नगरपंचायतीकडून सांडपाणी सोडल्याने कलमठ गावात कृत्रिम पाणीटंचाई

कासार्डेतील अवैध सिलिका उत्खनन प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध सिलिका वाळू उत्खननाबाबत चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने…

Read Moreकासार्डेतील अवैध सिलिका उत्खनन प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
error: Content is protected !!