निवृत्त रेल्वे मोटरमन व सुप्रसिध्द वकील अँड.सतिश व सौ.शुभांगी रूमाले यांचेकडून जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमातील बांधवांसाठी सहभोजन

विरारफाटा (मुंबई) – भारतीय संस्कृती परंपरेतील पितृपक्षाला कालपासून सुरूवात झाली. समाजातील अनेक सहृदयी मंडळी पितृ पक्षादरम्यान विविध ठिकाणच्या आश्रमांतील बांधवांसाठी अन्नदान करून सत्पात्री दान देतात. काल पितृपक्षाच्या प्रथमदिवशी बोरीवली येथे राहणारे रूमाले दाम्पत्याने जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमात…








