जगाला बापुंकडेच परतावे लागेल

डॉ. संजीव लिंगवत यांचे प्रतिपादन वैयक्तिक स्वच्छते सोबत उत्तम स्वच्छतेने भारतातील गावे आदर्श बनवता येऊ शकतात हे सर्वसामान्य जनतेला पटवून दिले .तर ‘ जय जवान जय किसान ‘ नारा देशात देउन लालबहादूर शास्त्री यांनी देशातील बळीराजा व जवानांना सन्मान प्राप्त…








