चंद्रग्रहणामुळे अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर दिनक्रमात बदल!

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील कोजागिरी पौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अखेर घटस्थापना व देवीची प्रतिष्ठापना, आराधना, पारायण या धार्मिक विधी वटवृक्ष मंदिरात ज्योतिबा मंडपात प्रतिवर्षी होत असतात. विजयादशमीनंतर वटवृक्ष मंदिराच्या ज्योतिबा मंडपात…








