नाशिक मध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान

काँग्रेसने केली नुकसान भरपाईची मागणी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे कोरड्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्याला सरकारकडून कोणतीच मदत मिळाली नव्हती. स्वतःच्या हिमतीवर स्वतःला सावरून पुन्हा उभं होत असताना काल अचानक झालेल्या…

ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे र वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन

ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे रविवारी वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन करण्यात आले.ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवून त्यातून मिळणारा आर्थिक नफा गावाच्या शैक्षणिक, सामाजिक,…

आचरा वरचीवाडी येथील आयुष्यमान भारत कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा वरचीवाडी येथील समर्थ नगर येथे जयप्रकाश परुळेकर,रुपेश हडकर आणि ग्रामपंचायत सदस्या किशोरी आचरेकर यांच्या सहकार्याने आयोजित आयुष्यमान भारत मोफत कार्ड वितरण कॅंम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरात समर्थ नगर परिसरातील एकूण तीस लाभार्थ्यांना मोफत आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून देण्यात…

तुळसुली येथे हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

बुडक्याची वाडी मंडळाची दिंडी ठरली खास आकर्षण कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथे लिंगेश्वर मंदिरामध्ये १७ नोव्हेंबर रोजी सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.या निमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.सप्ताहामध्ये दररोज रात्री…

गोपुरी आश्रमाच्या सचिवपदी विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांची निवड

कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचे कार्य समाजात तळागाळात जाण्यासाठी युवकांनी गोपूरीच्या युवाकामाला जोडून घेण्याची गरज असल्याचे मत गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी आवाहन केले आहे. बाळू मेस्त्री यांची सचिवपदी निवड झाल्याने गोपुरी आश्रमाच्या कामाला गती मिळेल अशी…

डीएड बेरोजगारांच्या प्रश्नी शिक्षण मंत्री नारायण राणेंच्या भेटीला

कणकवली ओम गणेश निवासस्थानी केसरकर – राणेंमध्ये बैठक सुरू डीएड बेरोजगारांच्या प्रश्नी काय तोडगा निघणार याकडे राज्याचे लक्ष केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएड बेरोजगारांचा ्प्रश्न सोडवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत तातडीचे बैठक बोलवली…

उद्योजक डॉक्टर दीपक परब यांचा मुंबई येथे गौरव…

महाराजांचे लोकोद्धारासाठी महनीय कार्य! उद्योजक डॉ दीपक परब यांचे प्रतिपादन राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज हे संपूर्ण देशाचे आदर्श होते आणि आज अशा थोर संतांच्या मार्गदर्शन तत्त्वांचे आचरण करून आज तुम्ही माझ्यासारख्या कोकण सुपुत्राचा जो सन्मान केला आहात या सन्मानासाठी मी स्वतःला…

नांदरुख – मालवण गिरोबाचा जत्रोत्सव बुधवारी

नयनरम्य शोभिवंत फटाक्यांच्या आतेषबाजीसाठी सुप्रसिद्ध कणकवली :- – नांदरुख -मालवणसह देवबाग, तारकर्ली, वायरी, कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, कातवण आदी १० गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या जागृत ग्रामदेवता श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि. २९ नोव्हेंबरला होत आहे. रात्रो पालखीच्या आगमन…

चांदेर येथील ब्राह्मण देवालयात २७ नोव्हेंबर रोजी गोंधळ विधी..

मसुरे चांदेरवाडी येथील श्री आकारी ब्राह्मण देवालय येथे सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी गोंधळ विधी हा धार्मिक कार्यक्रम रात्री दहा वाजता होणार आहे. यावेळी दुपारी एक वाजता महाप्रसाद होणार आहे. तसेच पूजा अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमाही विधिवत संपन्न होणार…

आमदारांनी मंजुर केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम नांदरूख सरपंच रामचंद्र चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या आडुन करू नये

नांदरुख ग्रामस्थ विलास चव्हाण यांचा सुचक सल्ला नांदरूख येथील साळकुंभा कातवड नांदरूख व कुंभारमाठ आनंदव्हाळ कातवड नांदरूख रस्ता या रस्त्यासाठी स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक या योजनेतुन दोन्ही रस्त्यासाठी अडीच कोटी म्हणजे 5 कोटी रुपये तरतूद केली यावेळी…

error: Content is protected !!