सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता ही नेहमी राखली गेली पाहिजे – जेष्ठ पत्रकार काका करंबेळकर

कणकवली – माऊली मित्र मंडळ कणकवलीच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसराची स्वच्छता मोहीम , माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी 17 मार्च रोजी पार पडली. यावेळी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, आणि…

केंद्रशाळा शेर्पेमध्ये विद्यार्थी खाद्यजत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रशाळा शेर्पेमध्ये विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ माहिती ,उद्योगप्रियता वाढ व खरी कमाई याचा आनंद मिळावा याकरिता खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आलेले होते .शाळेतील विद्यार्थ्यांचे ११ गटामध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आलेले होते .पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हा उपक्रम अतिशय…

वैभववाडीत १८ मार्च पासून ‘जाणता राजा’ महानाटय

आमदार नितेश राणेंच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासन पुरस्कृत जाणता राजा महानाट्य पाहण्याची मिळणार सुवर्णसंधी प्रेक्षकांना मोफत पाहता येणार हे महानाट्य वैभववाडी तालुक्यात पहिल्यांदाच जाणता राजा महानाट्य सादर होत आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना विनामूल्य (मोफत) हे महानाटक पाहता येणार…

नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेत फोटोग्राफी व्यवसायात भरारी घ्या!

कणकवली मध्ये दोन दिवसीय फोटोग्राफी कार्यशाळा फोटोग्राफी व्यवसायासह अन्य कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवले तर यश आपलेच असते. सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत त्यामुळेच फोटोग्राफीमध्येही अनेक स्पर्धा असल्या तरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून या क्षेत्रात आपण भरारी घेऊ शकता.…

नवीन संच मान्यता आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा उद्ध्वस्त होणार.तीव्र आंदोलनाची गरज-श्री.वामन तर्फे

शिक्षण विभागाने दिनांक १५/३/२०२४रोजी काढलेल्या संच मान्यता आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा उद्ध्वस्त होतील अशी भीती निर्माण झाली आहे.या शासन आदेशाची अंमलबजावणी झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील.कारण २०पट संख्येच्या खालील शाळांना शिक्षक मिळणार नाहीत.१५०पटसंख्या नसेल…

महिलांनी एकत्र येत आर्थिक उन्नती साधा

कणकवली मुख्याधिकारी विशाल खत्री यांचे प्रतिपादन कणकवली नगर पंचायतच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा कणकवली नगरपंचायत कणकवली दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAYNULM ) स्थापित कनकसिंधू शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत जागतिक…

पिरावाडी गावाच्या विजेचा प्रश्न मार्गी, आचरा समुद्रकिनारी नवीन ट्रान्सफॉर्मर बसणार

आचरा पिरावाडी भागात कमी दाबाने होणारा वीज पुरवठा तसेच अन्य वीज समस्यांबाबत नवीन विद्यूत जनित्राची मागणी करण्यात येत होती. याचा विचार आचरा सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत आचरा समुद्र किनारी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून करून घेतला. त्याचा…

२०मार्च रोजी सरंबळ येथे मोफत नेत्रतापासणी शिबिर

नॅब मिरज, विवेकानंद नेत्रालय यांचे आयोजन मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन कुडाळ – नॅब नेत्रारुग्नालय मिरज संचालित विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर कणकवली यांच्या वतीने बुधवार दिनांक २०मार्च रोजी सकाळी१०ते दुपारी २या वेळेत मोफत नेत्र्तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर ◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी ◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-…

लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार

टप्प्यानुसार मतदानाच्या तारखा : १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे, १ जून महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांत होणार मतदान; रत्नागिरी, सिंधुदुर्गात ७ मे रोजी मतदान मतमोजणी : ४ जून २०२४ सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र…

error: Content is protected !!