घरांसाठी एनटीसीसह गिरणी मालकांकडून जमिनी संपादित करण्यासाठी प्रयत्न – आ. सुनिल राणे
कणकवली: – गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न सन २००१ पासून लोंबकळत राहीला आहे. त्याला राजकिय अनास्था कारणीभूत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एनटीसीच्या १२ गिरण्या आणि इंचभरही जमीन न दिलेल्या खाजगी १२ गिरण्या मालकांकडून जमिनी संपादन करण्याचे प्रयत्न…








