आंबा नुकसानीची पाहणी करून पंचनामे करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तहसीलदारांकडे मागणी सध्या झालेल्या वातावरण बदलामुळे आमच्या परिसरातील पर्यायाने तालुक्यातील काजू,आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमच्या परिसरात काजू हे मुख्य उदरनिर्वाहाचे उत्पादन पीक आहे.परंतु यावर्षी चांगला मोहोर येवूनही सध्याच्या बदलत्या वातावरणाचा फटका पिकांना…








