‘शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे’ यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अतिशय मनःपूर्वक व कष्टपूर्वक ज्ञानार्जन करून जीवनामध्ये यशस्वी व्हावे. प्राथमिक शिक्षण हा विकासाचा पाया आहे.तो मजबूत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी व शिक्षण प्रेमी व्यक्तीनी परस्परांच्या समन्वयातून हे उद्दिष्ट साध्य करायला हवे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे…

कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण मंडळातर्फे गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार ९ जुलै रोजी

नाव नोंदणी करण्याचे मंडळ तर्फे आवाहन कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवली यांच्या वतीने कणकवली तालुक्यातील कुडाळदेशकर आदयगौड ब्राह्मण ज्ञातीतील सन २०२२/२३ या शैक्षणिक वर्षातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार ९ जुलै २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता संस्थेच्या फोंडाघाट…

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी संख्येचे मोठे आव्हान-प्रा. प्रमोद जमदाडे

कणकवली /मयुर ठाकूर नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे खासगीकरण व जागतिकीकरणाला चालना देणारे धोरण आहे.ग्रामीण भागातील महाविद्यालयांसाठी या धोरणामध्ये तीन हजार विद्यार्थी संख्या असणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे कोकणासारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयासमोर विद्यार्थी संख्या वाढवण्याचे मोठे आव्हान असणार आहे’ असे…

माजी आमदार केशवराव राणे हे कोकणच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार

कुलगुरु डॉ. संजय भावे यांचे प्रतिपादन कणकवली /मयुर ठाकूरमाजी आमदार केशवराव राणे यांनी कोकणातील शेती फलोद्यान जलसिंचन आणि शिक्षण अशा सर्व क्षेत्रातील विकासाचा ध्यास घेतला होता.कोकणाच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार खऱ्या अर्थाने माजी आमदार केशवराव राणे ठरतात असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब…

कणकवली नगरपंचायत च्या दोन कर्मचाऱ्यांना पदोन्नती

मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी आदेश देत केले अभिनंदन कणकवली नगरपंचायत च्या आकृतीबंधामध्ये मंजूर असलेल्या पदसंख्येनुसार कणकवली नगरपंचायत च्या दोन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये नगरपंचायतचे लिपिक म्हणून गेली अनेक वर्षे कणकवली नगरपंचायत मध्ये कार्यरत असणारे किशोर धुमाळे यांना वरिष्ठ…

अखेर “नवीन कुर्ली” ग्रामपंचायत प्रस्ताव मंजुरीला अंतिम मंजुरी

गेल्या अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काम मार्गी नवीन कुर्ली वसाहत वासीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत मानले आभार देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत विस्थापित कुर्ली ता.वैभववाडी.या गावाचे पुनर्वसन सन १९९५ साली नवीन कुर्ली (फोंडा—लोरे)या ठीकाणी करण्यात आले.सदर पुनर्वसित गावठाणास सन २००२ साली…

आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जाहीर

आचरा ग्रामपंचायत मध्ये आज झालेल्या विशेष ग्रामसभेत आगामी काळात होणाऱ्या आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत प्रभाग रचनेनुसार जाहीर करण्यात आली. शाळकरी मुलीकडून चिठ्या काढून ही सोडत जाहिर करण्यात आली आहे. आचरा ग्रामपंचायतची मुदत २० एप्रिल रोजी संपली होती त्यांनतर…

असलदे येथील दत्तात्रय तांबे यांचे निधन

कणकवली : तालुक्यातील असलदे बौध्दवाडी येथील दत्तात्रय गंगाराम तांबे (वय – ८३ ), ( सेवानिवृत्त पोस्ट मास्तर ) यांचे आज बुधवारी दु. १२:३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवस ते आजारी होते. मात्र त्यांची प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने…

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त कलमठ भाजपचे रक्तदान शिबीर

59 रक्तदात्यांची केले रक्तदान कलमठ भाजपच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कलमठ ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 59 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते या शिबिराचे दीपप्रज्वलन करन…

आंबोली घाटात सापडलेल्या त्या युवकाच्या मृत्यूचे गुड लवकरच समोर आणणार

पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आंबोली येथील खोलदरीत कोसळलेला मृतदेह बाहेर काढण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. मात्र तो युवक कोण, कुठून आला होता हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे. दोन दिवसापूर्वी हा प्रकार घडला, असावा असा अंदाज पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी…

error: Content is protected !!