सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्तीपर्यंत चा रस्ता खुला करून द्या!

आमदार नितेश राणे यांच्या प्रांताधिकारी – गटविकास अधिकाऱ्यांना सूचना अन्यथा “त्या” ग्रामसेवकावर एसीबी कारवाई करावी लागेल सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्ती पर्यत जाणारा रस्ता गेली १०० वर्षे चालु होता. सदरच्या रस्त्यावर गुरुनाथ कारेकर यांनी ११ जानेवारी २०२४ रोजी रोजी…

किल्ले संवर्धनातून पर्यटनाला चालना देणार-पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पर्यटन चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे पायाभूत सुविधेत वाढ करणार नवनवीन प्रकल्पांना मुबलक निधी पालकमंत्री म्हणाले, भारतवासीयांना 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी स्वतंत्र भारताची धुरा सांभाळण्यासाठी कायदे-नियमांच्या चौकटीचे महत्व व लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणून प्रजेची सत्ता…

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ रेडी यशवंत गड शिवप्रेमी, भोगवे ग्रामपंचायत व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले तालुक्यातील किल्यावर ३५० वा शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधुन, प्रजासत्ताक दिनी किल्ल्यावर पुजन व ध्वजारोहण

शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुलकित झालेल्या पवित्र यशवंत गड किल्ल्यावर, तसेच वेंगुर्ले कोट व निवती किल्ला वर छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० वे शिवराज्याभिषेक वर्ष, २६ जानेवारी २०२४ रोजी साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त…

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात ठाकरे गटाची पोलीस स्टेशन वर धडक

कणकवली पोलीस भाजपा च्या दबावाखाली काम करत असल्याचा आमदार वैभव नाईक यांचा गंभीर आरोप “राणे भाजप” चा कार्यकर्ता असल्यामुळेच अटकेची कारवाई टाळली: संदेश पारकर भाजपा नेत्यांच्या फोटो सहित बॅनर घेऊन ठाकरे शिवसेना घोषणा देत पोलीस स्टेशनवर कलमठ मधील एका भाजपा…

या भारताचा नागरिक म्हणून… भारतवासीय म्हणून… आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेला सार्थ अभिमान अधिक मजबूत करण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करुया – सुनिल तटकरे

मुंबई -विश्वात भारताला शोभूनी राहो अशा पध्दतीची कल्पना मांडणाऱ्या सानेगुरुजीच्या अशा या जगविख्यात असलेल्या अनेकानेक गोष्टीतून राष्ट्राचा एकसंघपणा, संसदीय लोकशाही प्रणाली, अखंडता, एकात्मता टिकवण्यामध्ये आपण निश्चितपणाने भारतवासीय यशस्वी झालेलो आहोत. या भारताचा नागरिक म्हणून, भारतवासीय म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेला…

अखेर कुडाळ एमआयडीसीतील कचरा प्रश्न मार्गी !

एमआयडीसी प्रशासनाकडून साफसफाई मोहीम कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून याबाबत काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी आवाज उठविला होता. अखेर एमआयडीसी प्रशासनाला जाग आली आहे. आज, २६ जानेवारी रोजी एमआयडीसी प्रशासनाकडून कचरा साफसफाई मोहीम सुरू केली आहे. एमआयडीसीत…

संदिप परब यांच्या फुटपाथ एक विद्यापीठ कविता संग्रहावर ३१ जानेवारीला परिसंवाद

पणदूरच्या संविता आश्रमात संध्याकाळी ५-०० वाजता संपन्न होईल परिसंवाद पणदूर – जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांच्या फुटपाथ एक विद्यापीठ या कविता संग्रहावर ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ५-०० वाजता परिसंवाद पणदूरच्या संविता आश्रमात आयोजण्यात आला आहे. संदिप परब…

मसुरे गडघेरा दत्त मंदिर नजीक ट्रांसफार्मर जागा बदल काम पूर्ण..

उद्योजक दत्ता सामंत आणि माजी खासदार निलेश राणे यांची आश्वासन पूर्तता.. मसुरे गडघेरा वाडी दत्त मंदिर नजीक असलेल्या ट्रान्सफॉर्मर बदल करण्याच्या जागेची येथील ग्रामस्थांची गेली दहा वर्षातील मागणी अखेर उद्योजक दत्ता सामंत आणि माजी खासदार निलेश राणे आणि भारतीय जनता…

विश्वनाथ घुगे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर परिषद – नगरपंचायत कर्मचारी संघटना सेल राज्यप्रमुखपदी तर सुभाष मालपाणी यांची उद्योग व व्यापार सेल राज्यप्रमुखपदी आणि गौतम खरात यांची महानगर पालिका कर्मचारी संघटना सेल राज्यप्रमुख पदी नियुक्ती…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने विश्वनाथ घुगे यांची नगर परिषद – नगरपंचायत कर्मचारी संघटना सेल राज्यप्रमुख पदी तर सुभाष मालपाणी यांची उद्योग व व्यापार सेल राज्यप्रमुखपदी आणि…

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापनदिनाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

देशाच्या स्वातंत्र्यासाठी व जडणघडणीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांबद्दल कृतज्ञता मुंबई – भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचे जतन करण्याचे कर्तव्य पार पाडत असतानाच, देशाची प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारधारा पुढे नेणे, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन…

error: Content is protected !!