माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सपत्नीक मतदान कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांनी आज कणकवली तहसीलदार कार्यालय येथे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केले. सपत्नी मतदानाचा हक्क बजावताना नलावडे दांपत्याने इतर पदवीधर मतदारांनी देखील…

खारेपाटण येथील सलून व्यावसायिक तरुणाचा प्रामाणिकपणा

एस टी बस स्टॅन्ड येथे सापडलेले पैसे व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट केले पोलिसांच्या स्वाधीन खारेपाटण येथील सलुन व्यावसायिक युवक साहिल प्रकाश चव्हाण व त्याचा भाऊ हर्ष मुळ रा.धालवली हे नडगिवे येथे सायंकाळी 04:30 वा.चे मानाने टिशु पेपर आनण्यासाठी मोटार…

आचरा भंडारवाडी शाळा चालू करण्याची ग्रामस्थांची मागणी

चौथी पर्यंतच्या मुलांना करावी लागतये रोजची पायपीट शाळा चालू नसल्याने मुलांची होतीये परवड आचरा प्रतिनिधी आचरा भंडारवाडी जि. पं. शाळा हि पटसंख्येचे कारण देत सन २०११/२० मध्ये बंद करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून सदरची शाळा अद्याप बंद आहे. त्यामुळे आचरा…

खारेपाटण येथील सलून व्यावसायिक तरुणाचा प्रामाणिकपणा

एस टी बस स्टॅन्ड येथे सापडलेले पैसे व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट केले पोलिसांच्या स्वाधीन खारेपाटण येथील सलुन व्यावसायिक युवक साहिल प्रकाश चव्हाण व त्याचा भाऊ हर्ष मुळ रा.धालवली हे नडगिवे येथे सायंकाळी 04:30 वा.चे मानाने टिशु पेपर आनण्यासाठी मोटार…

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोंधळलेले

इंडिया आघाडी चा मित्र पक्ष आप च्या जिल्हाध्यक्षांची टीका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंडिया आघाडीमध्ये कुरबुरी उघड कणकवली – कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आम आदमी पक्ष सिंधुदुर्गात तटस्थ राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी म्हटले आहे. निवडणुकीला काही तास उरले असतानाच महाविकास…

लोकसभेपाठोपाठ पदवीधर निवडणुकीत देखील पैशांचे वाटप

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप सुशिक्षित, पदवीधरांनी पैसे घेऊन मतदान करणे हे लांछनास्पद लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोकण पदवीधर साठी पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार पुढे येत आहेत. पदवीधर, सुशिक्षित, बेरोजगार मतदार यांनी पैसे घेऊन मतदान करणे लांछनास्पद असून लोकशाही…

मोफत धान्य पुरवठ्याची घोषणा, पण सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष!

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप लोकसभा निवडणुकीत मतदारांना वाटलेले पैसे आता संपले. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधिरी मंडळी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. ख-या अर्थाने मतांसाठी मतदार पैसे घेतात त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनीधी दुर्लक्ष करत आहेत. रेशन दुकानदारांकडे मोफत धांन्यासाठी लोक…

मौजे फोंडा येथील वन संज्ञा क्षेत्रातील वृक्षतोड परवाना प्रकरण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

जमीन मालकाची मुख्य वन संरक्षक यांच्याकडे तक्रार कणकवली – फोंडाघाट येथील मुरकर यांचे मालकी सर्वे क्रमांक 456/5 क्षेत्रातील वृक्षतोड परवाना प्रकरणाबाबत जनार्दन विठोबा मूरकर यांनी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना निवेदन दिले असून सदर निवेदनामध्ये खोटी तक्रार करून माझी बदनामी करणाऱ्या…

दहावी, बारावी प्रमाणेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आतापासूनच मेहनत घ्या -आ. वैभव नाईक

आ. वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

कोकणच्या आजच्या लेखक कवींची लेखन भूमिका मराठी साहित्यात महत्वाची

एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष प्रा. रणधीर शिंदे यांचे प्रतिपादन औरंगाबाद, पुणे, सातारा, वाई, कोल्हापूर, चिपळूण,रत्नागिरी, गोवा आदी भागातील साहित्यिकांचा सहभाग प्रा.घोलप म्हणाले,साहित्याचा विचार समाजाला दिशा देण्याचे काम करत असतो. सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत लेखक पोचवत असतो‌…

error: Content is protected !!