बांदिवडे भगवंतगड मार्गावरील पुलाची दुरास्त करावे–आशिष नाबर

आचरा–अर्जुन बापर्डेकरसोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने बांदिवडे भगवंतगड जोडणारया पुलाची मोठ्या प्रमाणात हाणी झाली असून वाहतूकीस धोकादायक बनला आहे.याबाबत स्थानिक व राज्य प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी शिंदे गट शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते आशिष नाबर यांनी केली आहे .आचरा चिंदर मार्गे…








