टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्या गाळमुक्त करणार!

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते गाळमुक्त नदी उपक्रमाचा वरवडे येथे शुभारंभ येत्या काळात पूरस्थिती निर्माण न होण्याच्या दृष्टीने काम सुरू पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्यांची पात्रे गाळ मुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह…








