उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा इतिहास रचणाऱ्या अजित दादांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले अभिनंदन

मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर घेतली भेट राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांची आज मुंबई देवगिरी बंगला या त्यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदी नाव जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यावेळी…

वैभव नाईक यांना कोणी रसद पुरवली हे धोंडी चिंदरकर यांना माहित आहे तर त्यांनी नाव जाहीर करावे

अर्धवट वक्तव्य करून जनतेत आणि महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली आपली भुमिका विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निलेश राणे विजयी झाले. हा विजय निलेश राणे यांच्या विकासाच्या…

नुतन आमदार निलेश राणे यांचेशिवसेना नेते आणि चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांनी केले अभिनंदन

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले आमदार निलेश राणे यांचे शिवसेना नेते व चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांनी अभिनंदन केले.यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस,सचिन हडकर विजय कदम यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित…

नॅशनल अबॅकस स्पर्धेत कणकवलीतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

३० नोव्हेंबर २०२४ रोजी कोल्हापूर शहरात पार पडलेल्या प्रोएॅक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटीशन मध्ये कणकवलीच्या एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स सेंटरच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.६ मिनिटात १०० गणिते सोडविणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धेच्या युगात कमीतकमी…

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा जास्त ओढा हा विज्ञान व वाणिज्य शाखेकडे जास्त असल्याने कला शाखेकडे जाणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचा कल फारच कमी असल्याने एम.पी.एस.सी., व यु.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच अत्यल्प असल्याचे मत डोंबिवली येथील नामवंत पेंढारकर महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख प्रा.श्याम महादेव सायनेकर यांनी व्यक्त केले.

एम.पी. एस.सी.,व यु.पी.एस.सी.ला विचारले जाणारे बहुसंख्य प्रश्न हे कलाशाखेशी जास्त निगडीत असल्याने त्यांच्या पदवी पर्यंतचा पाया मजबूत नसल्यानेच मुलांच्या पदरी निराशा येते.जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या करिअर गायडंस या विषयावर ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर संस्था पदाधिकारी…

नांदगाव ओटव फाटा पुलावर संरक्षण कठड्याला आदळून एसटी बसला अपघात

शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री घडला अपघात;सुदैवाने काही विद्यार्थी किरकोळ जखमी कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा पुळवत असलेल्या संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अपघात…

परमहंस भालचंद्र महाराज यांचा आज पासून पुण्यतिथी महोत्सव

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन योगतपस्वी, कनकाधिपती परमहंस भालचंद्र महाराज यांचा 47 वा पुण्यतिथी महोत्सव बुधवार 4 डिसेंबर ते रविवार 8 डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी कनकनगरीत साजरा होणार आहे. या उत्सवाची संस्थानतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून…

बीच क्लिन मशीन द्वारे आचरा किनारा झाला स्वच्छ

जिल्हा परिषद कडून मालवण तालुक्यातील समुद्रकिनारी लगतच्या गावांना वापरण्यासाठी मिळालेल्या बीच क्लीन मशीन द्वारे ग्रामपंचायत आचरा मार्फत पिरावाडी व हिर्लेवाडी भागातील समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला यावेळी सरपंच जेरान फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पी.…

तेव्हा स्वार्थासाठी होता तो निर्णय मी घेतला नाही तर आता कशाला घेईन!

माजी आमदार वैभव नाईक यांचा कार्यकर्त्यांच्या बैठकीत सवाल शिवसेनेच्या मालवण तालुका बैठकीला देखील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना पद्मश्री डाँ.सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार -२०२५…जाहिर

४ जानेवारी,२०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान संविता आश्रम,३ डिसेंबर:…..आयुष्यभर रस्त्यावरील निराधार आणि वंचित असलेले वयोवृध्द, मनोरूग्ण असलेल्या बांधवांच्या शारिरीक आणि मानसिक वेदनांवर मायेची फुंकर घालून त्यांना दिलासा देणारे ,बरे करणारे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना…

error: Content is protected !!