रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोटखराब जमिनी विम्यासाठी संरक्षीत करा

खा.नारायण राणे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मांडल्या कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या कृषीमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे दिले आश्वासन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पश्चिम घाट परिसर. डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा यात समावेश आहे. अरबी समुद्र ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील अरुंद पट्टीवर तयार…








