दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा जास्त ओढा हा विज्ञान व वाणिज्य शाखेकडे जास्त असल्याने कला शाखेकडे जाणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचा कल फारच कमी असल्याने एम.पी.एस.सी., व यु.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच अत्यल्प असल्याचे मत डोंबिवली येथील नामवंत पेंढारकर महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख प्रा.श्याम महादेव सायनेकर यांनी व्यक्त केले.

एम.पी. एस.सी.,व यु.पी.एस.सी.ला विचारले जाणारे बहुसंख्य प्रश्न हे कलाशाखेशी जास्त निगडीत असल्याने त्यांच्या पदवी पर्यंतचा पाया मजबूत नसल्यानेच मुलांच्या पदरी निराशा येते.जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या करिअर गायडंस या विषयावर ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर संस्था पदाधिकारी…

नांदगाव ओटव फाटा पुलावर संरक्षण कठड्याला आदळून एसटी बसला अपघात

शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री घडला अपघात;सुदैवाने काही विद्यार्थी किरकोळ जखमी कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा पुळवत असलेल्या संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अपघात…

परमहंस भालचंद्र महाराज यांचा आज पासून पुण्यतिथी महोत्सव

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन योगतपस्वी, कनकाधिपती परमहंस भालचंद्र महाराज यांचा 47 वा पुण्यतिथी महोत्सव बुधवार 4 डिसेंबर ते रविवार 8 डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी कनकनगरीत साजरा होणार आहे. या उत्सवाची संस्थानतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून…

बीच क्लिन मशीन द्वारे आचरा किनारा झाला स्वच्छ

जिल्हा परिषद कडून मालवण तालुक्यातील समुद्रकिनारी लगतच्या गावांना वापरण्यासाठी मिळालेल्या बीच क्लीन मशीन द्वारे ग्रामपंचायत आचरा मार्फत पिरावाडी व हिर्लेवाडी भागातील समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला यावेळी सरपंच जेरान फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पी.…

तेव्हा स्वार्थासाठी होता तो निर्णय मी घेतला नाही तर आता कशाला घेईन!

माजी आमदार वैभव नाईक यांचा कार्यकर्त्यांच्या बैठकीत सवाल शिवसेनेच्या मालवण तालुका बैठकीला देखील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना पद्मश्री डाँ.सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार -२०२५…जाहिर

४ जानेवारी,२०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान संविता आश्रम,३ डिसेंबर:…..आयुष्यभर रस्त्यावरील निराधार आणि वंचित असलेले वयोवृध्द, मनोरूग्ण असलेल्या बांधवांच्या शारिरीक आणि मानसिक वेदनांवर मायेची फुंकर घालून त्यांना दिलासा देणारे ,बरे करणारे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना…

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना पद्मश्री. डाँ.सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार -२०२५…जाहिर

४ जानेवारी,२०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान संविता आश्रम,३ डिसेंबर:…..आयुष्यभर रस्त्यावरील निराधार आणि वंचित असलेले वयोवृध्द, मनोरूग्ण असलेल्या बांधवांच्या शारिरीक आणि मानसिक वेदनांवर मायेची फुंकर घालून त्यांना दिलासा देणारे ,बरे करणारे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना…

७३ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मतदारसंघात काम करत राहणार- वैभव नाईक

कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक

आचरा गावपळण ठरली.रविवार 15डिसेंबरला गावपळण होणार

देवदिवाळीला रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली–तीन दिवस तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतिक्षा असलेली संस्थान आचरे गावची गावपळणसोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15डिसेंबरला गावपळण होणार ‌ असल्याचे देवस्थान मानकरी यांनी सांगितले.दर चार ते पाच वर्षांनी गावपळणीचे…

साटेली भेडशी येथील खालच्या बाजारातील पुलावरून गोव्याकडे जाणारी कार (जीए ०८ ई ८५५४) भरधाव वेगातच खाली कोसळली.

साटेली भेडशी येथील खालच्या बाजारातील पुलावरून गोव्याकडे जाणारी कार (जीए ०८ ई ८५५४) भरधाव वेगातच खाली कोसळली. ही कार संकेश्वरहून गोव्याकडे जात होती. कारमध्ये चार प्रवासी होती. अपघात सायकाळी ५ च्या सुमारास झाला. चालकाला डुलकी लागल्याने भरधाव वेगातच कार डाव्या…

error: Content is protected !!