कार्यकर्ते आणि जनतेच्या कामासाठी कायम उपलब्ध असणार- वैभव नाईक

माणगाव, घावनळे, बांबर्डे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून गाठीभेटी

माणगाव, घावनळे, बांबर्डे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून गाठीभेटी


समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त अभियान मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग विभागाच्या जिल्हा संघटक श्रीमती. अर्पिता मुंबरकर यांनी मार्गदर्शन केले. श्रीमती. मुंबरकर मॅडम या गेली वीस…

शेठ न.म. विद्यालय खारेपाटण ची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिचा द्वितीय क्रमांक प. पू. गगनगिरी महाराज भक्त मंडळ, रत्नागिरी आणि स्वराभिषेक रत्नागिरी, आयोजित गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती नाट्यगीत गायन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती नाट्यगीत गायन स्पर्धेमध्येसिंधुदुर्ग, रत्नागिरी…

शहरातील रहिवाशी, सेवानिवृत्त शिक्षक रमेश नारायण उबाळे (८४) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.उबाळे मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे मालक दयानंद उर्फ नंदू उबाळे, उबाळे एजन्सिजचे मालक राजू…

इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांची माहिती 5 जानेवारी रोजी इचलकरंजी येथे कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या हस्ते गौरव सदर पुरस्काराची निवड नामवंत समीक्षक समीक्षक प्रा. डॉ.रणधीर शिंदे, आणि लेखक -समीक्षक प्रा.डॉ रमेश साळुंखे यांच्या परीक्षण समितीने केली असून ५…

ब्लड कॅन्सर ने त्रस्त काव्या शेळकेला उपचारासाठी केली मदत मालवण तालुक्यातील आचरा येथील परिस्थितीने गरीब, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चंद्रशेखर बाबुराव शेळके यांच्या अवघ्या तीन वर्षांची मुलगी काव्या चंद्रशेखर शेळके हिला ब्लड कॅन्सर या आजाराचे निदान झाल्याने तिच्यावर…

गावपळण सुरक्षेबाबत पोलीस बंदोबस्त वाढविण्याची केली मागणी आचरा गावपळणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी आचरा व्यापारी संघटने तर्फे आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांची भेट घेऊन गावपळणीत आचरा बाजारपेठ सुरक्षेबाबत निवेदन देत चर्चा करण्यात आली. यावेळी गावपळण कालावधीत आचरा तिठ्यावर…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पुढाकार मालवण आचरा मार्गे रत्नागिरी सकाळी साडे आठ वाजता जाणारी एस टी बस फेरी कमी भारमान आणि अपूरा कर्मचारी वर्गाच्या समस्येपाई बंद करण्यात आली होती. त्यामुळे याभागातून रत्नागिरीला जाणारे प्रवाशी, मुणगे देवगड येथे शाळेला जाणारे…

वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर,सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे केले आंदोलन