वन्यप्राण्यांच्या त्रासाबाबत वायंगणी माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

आचरा-अर्जुन बापर्डेकर वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वायंगणी माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांनी जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे या निवेदनात त्यांनी कोकणामध्ये वन्य प्राण्यांपासून फार मोठे शेतीचे नुकसान होत आहे. प्रामुख्याने यामध्ये माकड, लाल तोंडाची…








