मतदान हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य प्राचार्य सुभाष सावंत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

प्रत्येक देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुणांच्या हाती असते. भारतातील लोकशाही मजबूत आणि सक्षम करायची असेल, तर तरुणांनी वंश, धर्म, जाती, पंथ आणि आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता, निर्भयपणे मतदान केले पाहिजे कारण मतदान हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे,असे मत…








