अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भात पिकाचे तात्काळ पंचनामे करा!

आमदार नितेश राणे यांच्याकडून मागणी यापूर्वी देखील वेधले होते जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ केला असून, अवकाळी पावसामुळे कणकवली मतदारसंघातील भात शेती चे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भात पिकाचे पंचनामे करा अशी मागणी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात…








