आचरा वासिय रमलेत गप्पा टप्पा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात

थंडीचा जोर वाढलाय मात्र राहुट्यात विसावलेल्या आचरेवासियांना गप्पांच्या रंगात ना थंडी ना जागरण ना कशाचा त्रास एकत्र जेवण एकत्र राहणे यातून सहजीवनाचा आनंद घेत आचरा वासिय रमलेत गावपळणीच्या आनंदातहल्लीधावपळीच्या आणि मोबाईल युगात कुटूंबातील संवाद हरवत चाललेत तर शेजारयांशी गप्पा कुठल्या?…








