कणकवली शहरात गटारातून उपसलेला कचरा गेले आठ दिवस रस्त्यावरच

कणकवली नगरपंचायत चे हेच का स्वच्छ भारत अभियान मुख्याधिकारी पारितोष कंकाळ व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे होते दुर्लक्ष कणकवली शहरातील पावसाळ्यापूर्वी गटारातील उपसलेला कचरा गेले आठ दिवस रस्त्यावरच ढीग करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर कणकवलीचा खरा चेहरा या निमित्ताने…






