सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक

पालकमंत्री नितेश राणे घेणार आढावा सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अवेळी व सततच्या पावसामुळे विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकारही घडले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार…








