एक आरोपी अटक करून पोलीस खून प्रकरणाला कलाटणी देत असतील तर आम्हाला मान्य नाही

कळसुली ग्रामस्थांनी वेधले पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष मुख्य सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे कणकवली येथे 27 मार्च रोजी बांधकाम व्यावसायिक, आणि कळसुली गावचे सुपुत्र असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांचा गोळ्या घालून निर्गुण खून झाला. या खुनातील एक आरोपी पोलिसांनी…








