जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त भातशेतीला तातडीने भरपाई द्या !

माजी आमदार वैभव नाईक यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून, जमीनदोस्त झालेल्या भात पिकाला कोंब फुटले आहेत. या गंभीर नुकसानीची तातडीने दखल घेऊन पंचनामे करण्याचे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आदेश…








